लातूर: नेहमी मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एकाला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितल्यावरून वाद झाला. त्यावरून नातेवाईकांत तुंबळ हाणामारी झाली. यात दोघांची हत्या झाली. ही घटना निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली.